

Nagpur News
esakal
नागपूर: शहरात महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्ते मोकळे करण्यासाठी हातगाड्या, अनधिकृत टपऱ्या तसेच काही पक्क्या बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, या कारवाईचा सर्वाधिक फटका पथ विक्रेत्यांना बसत आहे.