Farmer Loan Waiver Crisis: कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच उचलले टोकाचे पाऊल;शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Farmer Crisis Deepens Amid Loan Waiver Wait: नरखेड तालुक्यात कर्जबाजारीपणा आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव नसल्याने चिंता वाढल्याचे कुटुंबीयांनी सांगितले
Farmer Loan Waiver Crisis

Farmer Loan Waiver Crisis

esakal

Updated on

जलालखेडा (नरखेड): नरखेड तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून उमठा येथील शेतकरी सुखदेव नामदेवराव पांडे (वय ४४) यांनी रविवारी (ता. ९) रात्री आठच्या सुमारास घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com