Cow-based Agriculture : गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेती शक्य नाही – भैय्याजी जोशी

Natural Farming in Nagpur : देशी गायींच्या संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला चालना मिळणार नाही, असे मत भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. शितलवाडीत गो-विज्ञान अनुसंधान केंद्राच्या नूतन गोशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
Natural Farming
Natural Farming esakal
Updated on

शितलवाडी : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे अखिल भारतीय ज्येष्ठ सदस्य भैयाजी जोशी यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com