Anupam Kher : नवी पिढी वाहतूक साक्षर करणे आवश्यक; केंद्रीयमंत्री नितीन गडकरी : अनुपम खेर यांनी घेतली मुलाखत

Nitin Gadkari : रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी नव्या पिढीला वाहतूक साक्षर करणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये वाहतूक सुरक्षेचा समावेश केला पाहिजे.
Nitin Gadkari
Anupam Khersakal
Updated on

नागपूर : रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी नव्या पिढीला वाहतूक साक्षर करणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये वाहतूक सुरक्षेचा समावेश केला पाहिजे. तसेच याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सेलिब्रिटींनी सहभाग घेतला पाहिजे, असे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com