Vijay Wadettiwar : ‘ओबीसी’ संघटना रस्त्यावर उतरणार; दहा ऑक्टोबरला नागपुरात महामोर्चा

राज्य सरकारने दोन सप्टेंबरला काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar sakal
Updated on

नागपूर - ‘राज्य सरकारने दोन सप्टेंबरला काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या शासन निर्णयामध्ये आधी असलेला ‘पात्र’ शब्द वगळून पुन्हा नवीन शासन निर्णय काढण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com