Ambadas Danve : राज्याची कायदा, सुव्यवस्था बिघडली; गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर ,अंबादास दानवेंची सरकारवर टीका

Nagpur : शपथविधी होऊनही अद्याप मंत्र्यांना खाती नाहीत. गेल्या पाच दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, शेतकरी इत्यादी विषयांवर विरोधक चर्चा करीत आहोत. मात्र, सरकारला त्याचे गांभीर्य नाही.
Ambadas Danve
Ambadas Danvesakal
Updated on

नागपूर : शपथविधी होऊनही अद्याप मंत्र्यांना खाती नाहीत. गेल्या पाच दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, शेतकरी इत्यादी विषयांवर विरोधक चर्चा करीत आहोत. मात्र, सरकारला त्याचे गांभीर्य नाही. हे सरकार असूनही नसल्यासारखे आहे कारण राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी ठरल्याचा घणाघात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com