Digras News : कर्मचाऱ्यांची कमतरता; कारभार प्रभारींवर, महावितरणचे काम रामभरोसे; विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

Electricity Crisis : दिग्रस शहरात सततची वीजखंडिती, कर्मचाऱ्यांचा अभाव आणि ढिसाळ व्यवस्थेमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे.
Electricity Crisis
Electricity CrisisSakal
Updated on

दिग्रस : शहरातील विद्युत व्यवस्थेचे सध्या तीनतेरा वाजले आहेत. महावितरणच्या ढेपाळलेल्या कारभाराने कधी एक तर कधी चार, तर कधी दिवसभर व कधी रात्रभर विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने दिग्रसकर वैतागले आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने प्रभारींवर व्यवस्था आहे. तक्रारीचा वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तिळमात्र फरक पडत नसल्याचे नागरिक संतापून सांगतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com