Ramdas Athawale : सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या चौकटीतच घ्यावा निर्णय; रामदास आठवले ,ठाकरेंच्या एकत्रीकरणाचे स्वागत

Supreme Court : कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या चौकटीतच निर्णय घ्यावा, असे मत रामदास आठवले यांनी नागपूर येथे व्यक्त केले. तसेच त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे स्वागत करत रिपाइंतील गटांनीही एकत्र यावे, असे आवाहन केले.
Ramdas Athawale
Ramdas Athawalesakal
Updated on

नागपूर : संविधानानुसार कायदे करण्याचा सर्वाधिकार संसदेला आहे. वक्फ बोर्डाबाबत मुस्लिम समाजाच्या हितासाठी केलेल्या कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने चुकीच्या पद्धतीने टिप्पणी करणे बरे नव्हे, असे सांगत संसदेने कायदा केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या चौकटी राहूनच निर्णय घ्यावा. स्वतःला सुप्रीम समजू नये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com