Farmers Struggle : शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय लढाई संपणार नाही : रविकांत तुपकर

Debt Waiver Now : सिंदखेड राजामध्ये आयोजित एल्गार मेळाव्यात रविकांत तुपकर यांनी शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय लढा थांबणार नसल्याची ठाम भूमिका मांडली.
Farmers Struggle
Farmers StruggleSakal
Updated on

सिंदखेड राजा : शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय लढाई संपणार नसल्याचे वक्तव्य क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे आयोजित एल्गार मेळाव्यात मंगळवारी (ता. २७) केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com