ST Bus Accidents : ‘लालपरी’च्या प्रवासी सुरक्षेला ‘तडा’ दोन वर्षांत आठ हजार ६४१ अपघात; एक हजार ६१ प्रवाशांचा मृत्यू

Maharashtra State Road Transport Corporation : गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील राज्य परिवहन बसांमध्ये ८,६४१ अपघात झाले आहेत, ज्यात १,०६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, हे प्रवासी सुरक्षेबद्दल चिंता वाढवणारी आकडेवारी आहे.
ST Bus Accidents
ST Bus Accidents sakal
Updated on

नागपूर : प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणाऱ्‍या ‘लालपरी’ची प्रवासी सुरक्षा आणि विश्वसनीयता म्हणून ओळख आहे. मात्र, आता प्रवासी सुरक्षेलाच ‘तडे’ जाऊ लागले आहे. गेल्या दोन वर्षांत महामंडळात तब्बल आठ हजार ६४१ अपघात झाले असून, त्यात एक हजार ६१ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत घेतलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com