Nagpur News: वाघाच्या दहशतीने मोडले ठरलेले लग्न! पारशिवनी तालुक्यातील वास्तव

Tiger Attack: पारशिवनी तालुक्यातील गावात वाघाच्या दहशतीमुळे ठरलेले लग्न रद्द करण्यात आले. पालकांची सुरक्षा चिंता या निर्णयामागे कारण ठरली.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

पारशिवनी : तालुक्यातील एका गावात ठरलेले लग्न वाघाच्या दहशतीमुळे मोडले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परिसरात गेल्या काही महिन्यांत वाघाच्या हल्ल्यांमध्ये शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, या घटना सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रांतून सतत चर्चेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com