Nagpur Rain: नागपूर विभागातील ४३ तालुक्यांत अतिवृष्टी; पावसाचे आठ बळी, अनेक रस्ते बंद, सतर्कतेचा इशारा

Weather Update: विदर्भातील ४३ तालुक्यांमध्ये तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, विविध जिल्ह्यांमध्ये मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. नागपूरसह अनेक रस्ते जलमय झाले असून, वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Nagpur Rain
Nagpur Rainsakal
Updated on

नागपूर : विदर्भात मंगळवारी (ता. ८ जुलै) रात्री व आज बुधवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. मागील तीन दिवसांपासूनच्या पावसामुळे नागपूर विभागातील ४३ तालुक्यांत, तर अमरावती विभागातील केवळ चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून नदी व नाल्यांना पूर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com