Nagpur Rain Damage : अवकाळीचा शेकडो शेतकऱ्यांना फटका; ६०० घरांसह १२८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान

Unseasonal Rain : मे महिन्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वीज पडल्यामुळे नागपूर जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू, ४३ जनावरांचा बळी, ६०० घरे व १२८ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
Nagpur Rain Damage
Nagpur Rain DamageSakal
Updated on

नागपूर : जिल्ह्यात १ ते ३१ मे या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस, गारपीट व वीज कोसळल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गारपीट व अवकाळी पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. ४३ वर पशूंची हानी झाली, तर सहाशेवर घरांचे नुकसान झाले आहे. १२८ हेक्टरवरील पिकांनाही फटका बसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com