Nagpur News: विदर्भाच्या ‘कॅलिफोर्निया’त उष्णतेचा तडाखा; आंबिया बहराला गळती : संत्री-मोसंबी उत्पादन घटण्याची शक्यता

Heatwave in Vidarbha Damages Citrus Orchards: नरखेड तालुक्यात मार्च अखेरीस तापमान ४०°C वर पोहोचल्याने संत्री व मोसंबी बागांवर उष्णतेचा फटका. हजारो रुपयांचा खर्च करून फुलवलेल्या फळांमध्ये गळती
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

अंबाडा: यंदा मार्च महिन्याच्या अखेरीसच तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नरखेड तालुक्यातील संत्री व मोसंबी बागांना मोठा फटका बसत आहे. हजारो रुपयांचा खर्च करून फुलवलेल्या आंबिया बहरातील फळे झाडांवरून मोठ्या प्रमाणात गळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. डोळ्यांदेखत फळे जमिनीवर पडत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com