Rajnath Singh : युद्ध सीमांपुरते मर्यादित नाही; नागपूरला आयुध उत्पादन प्रकल्पाचे उद्‍घाटन

नागपूर येथे ‘सोलार इंडस्ट्रीज’द्वारे उभारण्यात आलेल्या मध्यम क्षमता असलेल्या आयुध उत्पादन प्रकल्पाच्या उद्‍घाटन समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते.
Rajnath Singh

Rajnath Singh

sakal

Updated on

नागपूर - ‘युद्धाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले असून युद्ध अत्यंत जटिल झाले आहे. ते केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित राहिले नाहीत. आता युद्ध ऊर्जा, व्यापार, शुल्क, पुरवठा साखळी, तंत्रज्ञान आणि माहिती यांसारख्या क्षेत्रांमध्येही विस्तारले आहे,’ असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com