Agriculture Crisis : साक्षगंधापूर्वीच आयुष्याच्या गणितावर फुली; नरखेड तालुक्यातील युवा शेतकऱ्याने संपवले जीवन

Financial Struggles : नरखेड तालुक्यातील खरबडी येथील हर्षल राऊत या युवा शेतकऱ्याने शेतीतील तोट्यामुळे साक्षगंधाच्या काही तासांपूर्वी जीवन संपवले. कुटुंबीय आनंदाच्या तयारीत असतानाच हा धक्कादायक प्रकार घडल्याने गावात शोककळा पसरली.
Agriculture Crisis
Agriculture Crisissakal
Updated on

जलालखेडा, (ता.नरखेड, जि. नागपूर) : घरात एकीकडे साक्षगंधाची तयारी सुरू असताना दुसरीकडे उपवराच्या मनात शेतीत उत्पन्न घटल्याने पुढे कसे होणार या प्रश्नाने काहूर माजले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com