Nagpur News: बॅंकेचे कर्ज फेडण्याच्या चिंतेतून शेतकऱ्याने घेतला गळफास

Crop Failure Crisis: सततच्या नापिकीने चिंतेत असलेल्या गणेश कळंबे या शेतकऱ्याने ७३ हजार रुपयांच्या कर्जामुळे जीवन संपवल. जलालखेडा येथे ही दुर्दैवी घटना घडली.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र गेल्या काही वर्षापासून सुरू असून जलालखेडा येथे शुक्रवारी ( ता. १ ) रात्री बाराच्या सुमारास एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com