

Vardha News
esakal
वर्धा: केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत जिल्हातील असाक्षर व्यक्तींची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात आली. यात जिल्ह्यातील तब्बल एक हजार ५९२ असाक्षर आजी आप्पांनी ता आम्हीही साक्षर म्हणत ही परीक्षा दिली.