Marriage Crisis : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ने वाढली विवाहोत्सुकांची चिंता; शहरातील व सरकारी नोकरीतील मुलांना पसंती

Marriage Delay : मोवाड तालुक्यात शेतकरी नवऱ्यांची मागणी कमी होऊन शहरातील आणि सरकारी नोकरीतील मुलांना प्राधान्य मिळत आहे. मुली व आईवडिलांच्या वाढत्या अपेक्षा आणि बदलत्या समजुतीमुळे ग्रामीण भागातील लग्न जुळत नाहीत.
Marriage Crisis
Marriage Crisis sakal
Updated on

मोवाड : ग्रामीण भागातील मुलांचे लग्न जुळता जुळत नसल्याने, संपूर्ण तालुक्यातील विवाह योग्य मुलांची संख्या वाढली आहे. याचे मुख्य कारण शोधल्यास, लग्नायोग्य मुलींना नौकरीवाला किंवा शहरातील मुलगा हवा आहे. सध्या परिस्थितीत बघता ‘शेतकरी नवरा नको गं बाई’असा सुर यांचा दिसतो आहे. ग्रामीण भागातील मुलांची लग्न न जुळण्याचे एकमेव कारण दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com