Wardha News : सुसुंद्रा येथे मृत्यूनंतरही सोसाव्या लागतात यातना; शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना करावा लागतो संघर्ष

Tribal Struggles : वर्धा जिल्ह्यातील सुसुंद्रा या आदिवासी वस्तीमध्ये अंत्यविधीसाठी रस्ता नाही. पावसाळ्यात पाण्यातून वाट काढत स्मशानभूमी गाठावी लागते.
Wardha News
Wardha Newssakal
Updated on

कारंजा (घा.) (जि. वर्धा) : ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते... मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’... असे सुरेश भटांची कविता सांगत असली तरी कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा गावाला ही कविता लागू होत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com