Kharif Season : यंदाच्या खरिपात नेमके कोणते पीक घ्यावे कळेना! बळीराजा द्विधा मनस्थितीत; शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल

Agriculture Crisis : नांदुरा तालुक्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामात कोणते पीक घ्यावे, या मोठ्या संभ्रमात आहे. उत्पादन खर्च वाढला, पण दर मात्र हमीभावापेक्षा कमीच.
Kharif Season
Kharif Seasonsakal
Updated on

नांदुरा : गेल्या दोन तीन वर्षांपासून कोणत्याच पिकाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला असून यंदा खरीपात नेमके कोणते पीक घ्यावे हे पण त्याला सुचेनासे झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com