PM Kisan Yojana: बारा हजार शेतकऱ्यांच्या सन्मान निधीला ब्रेक; वीसावा हप्ता वितरित, मृतांच्या वारसांची केवायसीकडे पाठ

Nagpur Farmers: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता नुकताच वितरित झाला. मात्र नागपूर जिल्ह्यातील १२,८३४ शेतकऱ्यांचे केवायसी अपूर्ण असल्याने रक्कम रोखण्यात आली आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojanasakal
Updated on

चेतन बेले

नागपूर : शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा २० व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. लाभासाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. मात्र सूचना देऊनही केवायसी पुर्ण न केल्याने जिल्ह्यातील १२ हजार ८३४ शेतकऱ्यांच्या सन्मान निधी थांबवण्यात आला आहे. यात मृत शेतकऱ्यांच्या वारसांची संख्या निम्मी असल्याचे सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com