

Washim Farmer
sakal
मानोरा : सततची नापिकी, निसर्गाची अवकृपा आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे हतबल झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने मुंबईत विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. प्रकाश तुकाराम पुसांडे (वय ४६, रा. पोहरादेवी) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.