Buldhana Farmer: अतिवृष्टीचा फटका; कर्जबाजारी साखरखेर्डा येथे शेतकऱ्याने संपवल जीवन
Agriculture Crisis: साखरखेर्डा येथील शेतकरी संतोष खरात यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे जीवन संपवल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साखरखेर्डा : स्थानिक माळीपेठ परिससरातील रहिवासी शेतकऱ्याने राहत्या घरात पंख्याला दोर बांधून आत्महत्या केल्याची घटना २१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता घडली. संतोष शंकर खरात असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.