

Buldhana News
esakal
संग्रामपूर: 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेअंतर्गत बसवलेल्या सौर संचाचे स्ट्रक्चर कोसळून नुकसान झाले आहे. मात्र, संबंधित कंपनी दुरुस्तीसाठी टाळाटाळ करत असल्याची तक्रार भिलखेड येथील शेतकरी निळकंठ वामनराव लिप्ते यांनी वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.