Wardha News: खंडणीसाठी व्यावसायिकाच्या घरावर हल्ला; आर्वीच्या जाजूवाडी येथील घटना; दोन लाखांची केली मागणी

Wardha Crime: आर्वीतील मिठाई विक्रेत्यावर दोन लाखांची खंडणी मागितल्यामुळे चाकू हल्ला करण्यात आला. दुकान तसेच घरावरही हल्ला करून नुकसान केलं.
Wardha News
Wardha Newssakal
Updated on

वर्धा : मिठाई विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यास आर्वीतीलच एकाने व्यवसाय करायचा असल्यास दोन लाख रुपये द्यावे लागेल असे म्हणत त्याच्या घरावर चाकूच्या हल्ला चढविला. ही घटना आर्वीच्या जाजूवाडी परिसरात घडली. या प्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com