

Farmers Protest
sakal
तिवसा : कर्जमाफीसह इतर मागण्यांच्या आठवणीसाठी २८ फेब्रुवारी रोजी तिवसा प्रहारकडून रक्तदान शिबिर राबविण्यात येईल. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावाने शेतकऱ्यांच्या रक्ताने माखलेले पत्र पाठवून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.