Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Pandharpur Wari: विदर्भातील कौंडण्यपूर येथून पंढरपूरकडे पहिली पायदळ पालखी १५९४ मध्ये निघाली होती. सदराम महाराजांनी सुरू केलेल्या या ४३१ वर्ष जुन्या परंपरेने आज लाखो वारकऱ्यांना प्रेरणा दिली आहे.
Ashadhi Wari
Ashadhi Warisakal
Updated on

मांजरखेड : पंढरपूरला पहिली पायदळ पालखी काढण्याचा मान हा विदर्भाला जातो. श्री विठ्ठलाच्या जीवनसंगिनी असलेल्या माता रुक्मिणी यांचे माहेर असलेले कौंडण्यपूर (जि. अमरावती) येथून १५९४ मध्ये पहिली पायदळ पालखी काढण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com