Washim News: विहीर अधिग्रहणावर पाणीटंचाईची कसरत; जिल्ह्यात ६९ गावे टंचाईग्रस्त ; मालेगावात दररोज धावतात २५ टँकर

Washim and Malegaon faces severe water shortage: मालेगाव आणि वाशीम जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर स्वरूप धारण करत आहे. ६९ गावे टंचाईग्रस्त असून प्रशासनाने ७३ विहिरी व कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत.
Washim News

Washim News

esakal

Updated on

वाशीम: उन्हाचे चटके होरपळ करत असताना जिल्ह्यात अनेक गावात पाणीटंचाई उग्र रूप धारण करत असताना प्रशासन केवळ विहिरी व कूपनलिका अधिग्रहित करून पाणी टंचाई निवारण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र समोर येत आहे. मालेगाव सारख्या शहरात दररोज २५ खासगी टँकर चालत असताना प्रशासन काय आढावा घेत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com