Vidarbha News: आश्वासनांचा पाऊस; मात्र नळ कोरडेच; २५ वर्षांपासून वाशीमचा पाणी प्रश्न कायम; दहा-दहा दिवसांनी पाणीपुरवठा

Washim City Faces 25-Year Water Shortage: वाशीम शहरातील नागरिकांना गेल्या २५ वर्षांपासून पाण्याची गंभीर समस्या भेडसावते. प्रत्येक घराला दहा–बारा दिवसांनीच पाणी मिळत असल्याने शहरवासीयांना वर्षभर उन्हाळ्याची झळ सहन करावी लागते.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

वाशीम: पाणी जीवनावश्यक गरज असताना वाशीम शहरातील नागरिकांना गेल्या २५ वर्षांपासून पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे विदारक वास्तव आहे. एका घराला दहा ते बारा दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांना वर्षभर उन्हाळ्याचीच झळ सहन करावी लागते. निवडणुकांच्या तोंडावर मुबलक पाण्याचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात शहरवासीयांचा घसा कोरडा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com