Yavatmal Hailstorm: यवतमाळ जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकरी हवालदिल, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

Crop Damage: यवतमाळ जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसाने गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले. शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटामुळे तातडीची मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
Yavatmal Hailstorm

Yavatmal Hailstorm

sakal

Updated on

यवतमाळ : जिल्ह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम झाला असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com