Bachchu Kadu: मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर बच्चू कडूंचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठा खुलासा | Sakal News

Bachchu Kadu On Karj Mafi: मुख्यमंत्र्यांसोबतच्या निर्णायक बैठकीनंतर बच्चू कडूंचा दावा: 30 जून 2026 पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं सरकारचं आश्वासन, कर्जमाफीसाठी 9 सदस्यीय समिती स्थापन; एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सादर होणार..

Bachchu Kadu: शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडल्यानंतर प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. सरकारने 30 जून 2026 पर्यंत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिल्याचा दावा कडू यांनी केला आहे. कडू यांनी सांगितलं की, कर्जमाफी प्रक्रियेचा अभ्यास आणि अंमलबजावणीसाठी 9 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com