Ahilyanagar Unseasonal Rain: भरपाईसाठी २५ कोटींचा प्रस्ताव! अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळीने तीनशे गावे बाधित, अकोल्यातील सर्वाधिक गावांचा समावेश..

crop loss in Akole taluka villages Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने ३०० गावे तडाख्यात; १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २५ कोटी २० लाखांच्या भरपाई प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा
Crop Damage Across 300 Villages; ₹25 Crore Compensation Sought

Crop Damage Across 300 Villages; ₹25 Crore Compensation Sought

sakal

Updated on

अहिल्यानगर: जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाचा ३०० गावांना फटका बसला. या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मृत व्यक्ती, शेती पिकांचे नुकसान झालेले शेतकरी आणि मालमत्ता बाधित कुटुंबांसाठी २५ कोटी २० लाख रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com