Jamkhed: आधी अण्णा आले, आता अवघं मंत्रिमंडळ येतंय!; अहिल्यादेवींच्या चौंडीचा विकास, डांगेंच्या भेटीचं काय आहे महत्व..

अवघ्या एक वर्षात म्हणजे १९९५ ला राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आणि या सरकारमध्ये ग्रामविकास, स्वच्छता व पाणीपुरवठा या महत्त्वाच्यापदावर डांगे यांची वर्णी लागली. त्यांनर त्यांनी चौंडीचा विकासाचा नुसता ध्यासच घेतला नाही तर, त्यासाठी वाहून घेतले.
Choundi in the spotlight as Maharashtra Cabinet prepares for developmental review after Anna Hazare’s visit.
Choundi in the spotlight as Maharashtra Cabinet prepares for developmental review after Anna Hazare’s visit.Sakal
Updated on

-संतराम सूळ

जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीच्या विकासकामांना गेल्या ३१ वर्षात मिळालेला कोट्यवधीचा निधी ते जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. चौंडीला भेट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून चौंडीत त्या त्या वेळी झालेल्या घोषणा आणि त्याचा याभागात झालेला दुरगामी परिणाम पाहायला मिळाला. आता तर उद्या (ता.६) मंत्रिमंडळाची बैठकच होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com