Sharad Pawar: अहिल्यानगर जिल्ह्याने वैचारिक कूस बदलली: राष्ट्रवादीचे शरद पवार; शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी कडू पाटील कुटुंबांचा संघर्ष होता

NCP chief Sharad Pawar on political shift in rural Maharashtra: विकासाचे राजकारण केले. पी. बीं.चा वारसा अरुण कडू पाटील यांनी चालविला. मात्र, अलीकडे संघ, भाजपची विचारधारा रूजतेय. त्यातून सामाजिक कटूता निर्माण होतेय, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
Sharad Pawar Says Nagar Changed Course for Farmers, Workers
Sharad Pawar Says Nagar Changed Course for Farmers, WorkersSakal
Updated on

अहिल्यानगर: स्वातंत्र्यपूर्व काळापासून या जिल्ह्यात गांधी-नेहरू विचारसरणीचे अनुयायी होते. समाजवाद आणि साम्यवादी विचारसरणीचेही पाईक होते. दत्ता देशमुख, पी. बी. कडू पाटील, अण्णासाहेब शिंदे, आबासाहेब निंबाळकर, भाऊसाहेब थोरात यांच्यासारखे नेते मंडळी होती. त्यांनी तळागाळातील लोकांसाठी संघर्ष केला. विकासाचे राजकारण केले. पी. बीं.चा वारसा अरुण कडू पाटील यांनी चालविला. मात्र, अलीकडे संघ, भाजपची विचारधारा रूजतेय. त्यातून सामाजिक कटूता निर्माण होतेय, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com