Anna Hazare : वाढती विषमता समाज, देशाला घातक : अण्णा हजारे; सरकारने योग्य नियोजन करणे काळाची गरज

Parner News : भविष्यात समाजाला यातून मोठे धोके निर्माण होऊ शकतात, अशी भीती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आदर्श गाव योजनेचे राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व पिंपळनेरचे सरपंच देवेंद्र लटांबळे यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
Anna Hazare speaks out against rising inequality, urging the government to take action for a fairer and more just society
Anna Hazare speaks out against rising inequality, urging the government to take action for a fairer and more just societySakal
Updated on

पारनेर : देशात सध्या गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही वाढती विषमता समाजाला व देशाला घातक आहे. त्यावर सरकारने योग्य नियोजन करणे काळाची गरज आहे. तसे झाले नाही, तर भविष्यात समाजाला यातून मोठे धोके निर्माण होऊ शकतात, अशी भीती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आदर्श गाव योजनेचे राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व पिंपळनेरचे सरपंच देवेंद्र लटांबळे यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com