Balasaheb Thorat : गारपीटग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करा : बाळासाहेब थोरात : तालुक्यातील पठारभागात अवकाळी पाऊस

Sangamner : अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले आहे. हातातोंडाशी आलेले कांद्याचे पीक, वाटाणा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा खच साचला होता.
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sakal
Updated on

संगमनेर : संगमनेर तालुक्यासह पठारभागात बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com