Maharashtra Nomadic Tribes: तारेचे कुंपण तुटले, पण विकासाची दारे उघडली नाहीत; भटके विमुक्तांच्या ८० वर्षांच्या संघर्षाची कहाणी

Nomadic Tribes Still Struggle 80 Years After Freedom: तारेचे कुंपण तुटले तरी भटके विमुक्त समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच; योजनांची अंमलबजावणी कागदावरच, पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर
Nomadic Tribes in Maharashtra Remain Outside Mainstream Development as Documents and Delayed Schemes Block Their Benefits

Nomadic Tribes in Maharashtra Remain Outside Mainstream Development as Documents and Delayed Schemes Block Their Benefits

sakal

Updated on

अहिल्यानगर: दरवर्षी ३१ आॅगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे उलटली, तरीही हा समाज अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. राज्यातील लाखो भटके विमुक्त बांधव हे शासन व प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे विविध योजनांपासून वंचित आहेत. आधुनिकीकरणामुळे त्यांचे पारंपरिक व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रोजगार शोधण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com