Ahilyanagar: 'पालखीच्या वाटेवर चिखलाचे ग्रहण'; प्रशासनांचे दुर्लक्ष, वारकऱ्यांमधून संताप व्यक्त

प्रत्यक्षात काही ठिकाणची कामेही करण्यात आली; परंतु अजूनही या पालखी मार्गाची कामे अर्धवट असल्याने यंदाही रस्त्याच्या भिजत्या घोंगड्यामुळे नाथांच्या पालखीला चिखलाच्याच पायघड्यावरून पुढे जावे लागणार आहे.
"Devotion meets difficulty: Warkaris wade through mud as officials fail to act on Palkhi route conditions."
"Devotion meets difficulty: Warkaris wade through mud as officials fail to act on Palkhi route conditions."Sakal
Updated on

-उद्धव देशमुख

बोधेगाव : कित्येक वर्षांपासून प्रलंबित पैठण-पंढरपूर रस्त्याचे भाग्य उजळणार, वारकऱ्यांची वाट सुखाची होणार अशा वल्गना गेल्या आठ वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामास प्रारंभ झाल्यानंतर करण्यात आल्या. प्रत्यक्षात काही ठिकाणची कामेही करण्यात आली; परंतु अजूनही या पालखी मार्गाची कामे अर्धवट असल्याने यंदाही रस्त्याच्या भिजत्या घोंगड्यामुळे नाथांच्या पालखीला चिखलाच्याच पायघड्यावरून पुढे जावे लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com