Gopichand Padalkar: ‘महायुती’मुळे राज्य दुष्काळ मुक्तीकडे: गोपीचंद पडळकर, कोल्हारला गोदा ते नर्मदा जलयात्रेचे स्वागत

Mahayuti government drought free Maharashtra water yatra Kolhar event details: गोदा ते नर्मदा जलयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महायुती सरकारच्या जलनीतीमुळे राज्य दुष्काळमुक्त होईल, असा आमदार गोपीचंद पडळकर यांचा विश्वास
Mahayuti Government Aims to End Drought, Says Padalkar at Kolhar Event

Mahayuti Government Aims to End Drought, Says Padalkar at Kolhar Event

sakal

Updated on

कोल्हार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदा ते नर्मदा जलयात्रेचे उत्तम नियोजन केले. यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे, असे गौरवोद्‍गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाण्याचा राजकीय म्हणून वापर झाला. आता, महायुती सरकारच्या काळात राज्य दुष्काळ मुक्त होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com