Srirampur News: राज्य सरकारला उच्च न्यायालयाची ‘नोटीस’; छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, ​अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचा आदेश!

State ordered to submit reply in loan waiver case: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी न्यायालयाचा सरकारला अल्टीमेटम, १२ मार्चपर्यंत उत्तराची मागणी
Legal Setback for Government: HC Notice in Loan Waiver Contempt Case

Legal Setback for Government: HC Notice in Loan Waiver Contempt Case

sakal

Updated on

श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या नवीन अवमान याचिकेची दखल घेत, खंडपीठाने संबंधित सचिव व अधिकाऱ्यांना नोटीस बजावत १२ मार्च २०२६ पर्यंत स्पष्टीकरण मागविले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com