

Balasaheb Thorat Consoles Pawar Family, Calls Death an Irreparable Loss
Sakal
संगमनेर: ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण असणारे महाराष्ट्राचे रोखठोक नेतृत्व म्हणून लोकप्रिय झालेले अजित पवार यांच्या अकस्मात निधनाने राज्याची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली, अशी भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.