Maratha Reservation:'मराठा आंदोलनास गावागावांतून रसद'; अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्‍येक घरातून भाकरी, ठेचा, पाणी बॉटल मुंबईकडे रवाना

Every Household Contributes: Bhakri: मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यात राज्यातील विविध भागांतील लाखो समाजबांधव सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळ परिसरातील हॉटेल आणि खाऊ गल्ली बंद करण्यात आल्या आहेत.
Villagers from Ahmednagar send bhakri, thecha, and water bottles to Mumbai in support of Maratha agitation.
Villagers from Ahmednagar send bhakri, thecha, and water bottles to Mumbai in support of Maratha agitation.Sakal
Updated on

अहिल्यानगर: मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांचे अन्न-पाण्यावाचून हाल सुरू आहेत. ही माहिती समजताच मदतीसाठी जिल्ह्यातील गावेच्या गावे पुढे सरसावली आहेत. भाकरी, ठेचा, पिठलं, पाणी, बिस्कीट, फरसाण असे पदार्थ घरोघरी जाऊन जमा केले जात आहेत. टेम्पो, ट्रकमधून हे पदार्थ मुंबईकडे रवाना करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com