आमदार अमोल खताळ आक्रमक! 'अधिवेशनात गाजला पर्यटनाचा मुद्दा'; राज्यातील धोकादायक पर्यटनस्थळांकडे वेधले लक्ष

MLA Amol Khatal Raises Voice in Assembly : इंद्रायणी येथील कुंडमळा परिसरातील धोकादायक पुलावर कोणतीही प्रतिबंधक उपाययोजना न करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार खताळ यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर जोरदार टीका केली.
MLA Amol Khatal passionately raises tourism safety issue during Maharashtra assembly session.
MLA Amol Khatal passionately raises tourism safety issue during Maharashtra assembly session.Sakal
Updated on

संगमनेर : पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य खुलते. मात्र, पावसाळ्यात पर्यटनस्थळी अपघातांचे प्रमाणही वाढते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी याच वास्तवाकडे स्पष्ट, टप्प्याटप्प्याने लक्ष वेधत प्रशासनाची झोप उडवली. त्यांनी केवळ कुंडमळा पूल नव्हे, तर संपूर्ण राज्यातील धोकादायक स्थळांचा पाढाच सभागृहात वाचून दाखवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com