Vikram Pachapute : कृत्रिम पनीरवर बंदी घाला : आमदार विक्रम पाचपुते यांची विधानसभेमध्ये लक्ष्यवेधी

Ahilyanagar News : सध्या बाजारात सत्तर टक्के कृत्रिम पनीर विकले जात आहे. पनीरच्या नावाखाली तेलाचे गोळे खायला घातले जात आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून, लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय.
Vikram Pachapute
Vikram Pachapute Sakal
Updated on

श्रीगोंदे : राज्यात दररोज विक्री होणारे ७० ते ७५ टक्के पनीर आणि चीज हे कृत्रिम किंवा बनावट (ॲनालॉग) असते. अवघे २५ ते ३० टक्के पनीर शुद्ध दुधापासून तयार होते. राज्यात अनेक ठिकाणी ‘ॲनालॉग’ पनीर म्हणजे कृत्रिम किंवा बनावट (फेक) पनीर या नावाने विक्री होते. यावर बंदी घाला, अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी बुधवारी विधानसभेत केली. कृत्रिम पनीरच्या गंभीर मुद्द्यावर आवाज उठवण्यासाठी अधिवेशनात थेट पनीरचे पॅकेट घेऊन पाचपुते गेले होते. त्यांनी लक्ष्यवेधी सूचनेद्वारे त्यांनी या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com