Prakash Ambedkar: पाकिस्तानवर कारवाईची इच्छाशक्ती नाही: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आराेप, केंद्र सरकारकडून जनतेची दिशाभूल..

Ahilyanagar : पाकिस्तानविरुद्ध जलयुद्ध पुकारून सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे, तरी देखील भारत सरकार सिंधू जलवाटप करार रद्द केल्याबद्दल खोटं सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSakal
Updated on

अकोले : केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले. अटारी व वाघा बॉर्डर १ मेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्णय घेतले असले, तरी सरकारमध्ये पाकिस्तानवर कारवाई करण्याची इच्छा शक्ती नाही, असे सांगतानाच पाकिस्तानविरुद्ध जलयुद्ध पुकारून सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे, तरी देखील भारत सरकार सिंधू जलवाटप करार रद्द केल्याबद्दल खोटं सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप वंचित बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com