Ramgiri Maharaj: मन बदलल्यास समाज बदलेल: महंत रामगिरी महाराज; गोदावरी तीरावर भरला भाविकांचा मेळा

Spiritual Gathering on Godavari Banks: मन शुद्ध झालं की वर्तन बदलतं, आणि वर्तन बदललं की समाजाचा चेहराच उजळतो. हीच हरिनामाची ताकद आहे. भजन-नामस्मरणातून मनात भक्ती जागते, वाईट संस्कार दूर होतात. व्यसनं केवळ दारू-सिगारेटपुरती मर्यादित नसून, संपत्ती, सत्ता, संतती यांचं अति आकर्षणसुद्धा व्यसनच आहे.
Mahant Ramgiri Maharaj: True Change Begins in the Mind
Mahant Ramgiri Maharaj: True Change Begins in the MindSakal
Updated on

श्रीरामपूर: गोदावरीच्या तीरावर सकाळच्या कोवळ्या उन्हात, भगव्या पताकांची निळ्याशार आकाशाशी स्पर्धा सुरू होती... टाळ, मृदंगाच्या लयीत हरिनामाचा निनाद होत होता. योगीराज गंगागिरी महाराजांचा १७८वा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे केवळ अध्यात्मिक सोहळा नाही, तर मनोवृत्तीच्या परिवर्तनाचं मोठं जागर आहे... आणि हाच मंत्र महंत रामगिरी महाराजांनी भाविकांच्या मनावर कोरला ‘मन बदलल्याशिवाय समाज कधीच बदलत नाही,’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com