

Rain Fury Impacts Agriculture; Farmers Suffer Heavy Losses in Region
sakal
सोनई : वातावरणात अधिक दिवस गारवा राहिल्याने गहू, हरभरा व कांद्याचे पीक बहरले होते. दहा मिनिटे वारा आणि अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने सर्व होत्याचे नव्हते झाले. नगदी पिकांबरोबर आंबा, टरबूज, फळबागा, भाजीपाला व चारा पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले.