Unseasonal Rain:अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांना रडवले! 'ओलावा अन् हवेतील आर्द्रतेमुळे समस्या गंभीर'; आर्थिक नुकसानीत वाढ

Ahilyanagar News : कांदा भरणे, वाहतूक व विक्री करण्याचा ताण अचानक वाढल्याने मजूर व गाडीच्या खर्चातही भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या या तातडीच्या विक्रीमुळे बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी दरात घसरण झाली आहे.
Damaged onions at a farmer's field due to unseasonal rain and high humidity
Damaged onions at a farmer's field due to unseasonal rain and high humiditySakal
Updated on

-राजू नरवडे

संगमनेर : मे महिन्यात कोरड्या हवामानाची अपेक्षा असताना झालेल्या मुसळधार पावसाने संगमनेर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला. शेतातच साठवलेला कांदा ओलाव्यामुळे सडू लागला असून, काजळीमुळे साठवण्यायोग्य देखील राहिलेला नाही. परिणामी, मिळेल त्या भावाने कांदा विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी व्यथा अनिल कढणे या शेतकऱ्याने व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com