
टाकळी ढोकेश्वर : पारनेर-अहिल्यानगर मतदासंघातील नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते यांनी विविध प्रलंबित प्रश्नांवर ‘सकाळ’ अहिल्यानगर कार्यालयात संपादकीय विभागाशी संवाद साधत पठार भागाचा वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा पाणीप्रश्न सोडवणार, असे म्हणात त्यांनी हा प्रश्न प्रकाशझोतात आणला होता. हाच मुद्दा आमदार दाते यांनी विधानसभेत उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे हा मुद्दा हायलाईट झाला आहे.